लेखक: विश्वमंथन टीम

राज्यात महिला असुरक्षित -रोहित पवार

शेगाव/बुलढाणा: विशेष प्रतिनिधी ​राज्यातील महिला आणि चिमुरड्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, “लेकी-बाळी सुरक्षित राहू देत,” असे…

प्रशासकीय फतव्यामुळे कोळी कुटुंबांच्या चुली विझण्याची भीती; सांताक्रूझमध्ये संतापाची लाट.

मुंबई/विश्वमंथन वृत्त मुंबई म्हणजे समुद्राची लेक आणि कोळी बांधव म्हणजे या शहराचे खरे मालक. पण दुर्दैवाने आज मुंबईत असे चित्र…

ममता बॅनर्जींचा पराभव नाही, हा तर लढा; संजय राऊत

मुंबई/विश्वमंथन वृत्त संजय राऊत यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवडणुकीतील कामगिरीवर आणि देशातील सद्य…

कलिंगड की कट? पायधुनीतील चौघांच्या मृत्यूला वेगळे वळण; फॉरेन्सिक अहवालातून सत्य समोर

मुंबई/विशेष प्रतिनिधी मुंबईच्या पायधुनी भागात एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. सुरुवातीला कलिंगड खाल्ल्याने किंवा बिर्याणीतून झालेल्या विषबाधेमुळे…

​”फक्त १ मत आणि सत्तेचा खेळ खल्लास! तामिळनाडूच्या निकालाने संपूर्ण देश हादरला”

तामिळनाडू/विश्वमंथन वृत्त लोकशाहीत सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राजकारणात अनेकदा पैसा, बाहुबल आणि…

“लोकशाहीचा खून की नियोजनबद्ध विजय?”

कोलकाता/विश्वमंथन वृत्त पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल केवळ राजकीय उलथापालथ करणारे नसून, भारतीय निवडणूक इतिहासातील सर्वात वादग्रस्त प्रकरणांपैकी…

“लोकशाहीचा गळा आवळला जातोय का?” – अखिलेश यादव

नवी दिल्ली/लखनौ: देशातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले असून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर…

राहुल गांधी यांचा भाजपवर गंभीर आरोप; EVM आणि निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्न

नवी दिल्ली/विश्वमंथन वृत्त ​देशातील लोकशाहीचा कणा समजली जाणारी निवडणूक प्रक्रिया, समाजात वेगाने पसरत असलेला जातिवाद आणि धर्माच्या नावावर सुरू असलेले…

तमिळनाडू निवडणूक निकाल: थलापती विजय यांचा टीव्हीके पक्ष किंगमेकर ठरणार?

तामिळनाडू /विशेष प्रतिनिधी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अभिनेता विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’…

ममता बॅनर्जींचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. निवडणुकीत स्पष्ट…